मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
टीम इंडियाचा कर्णधार विगाट कोहली आणि विक्रम असे जणू समीकरणच होऊन बसले आहे . भारत आणि न्यूझीलंडमध्ये युधवारी तिसरा ट्वेण्टी – २० सामना खेळला जाणार आहे . त्या सामन्यातही विराट कोहलीला आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे .
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने जर २५ धावा केल्या ना कर्णधार महणून येण्टी – २० क्रिकेटमध्ये सवाधिक धावा करण्याचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम नो मागे टाकेल . विराट कोहलीने कर्णधार माणुन १०८८ धावा केल्या अमन धोनीने १२१२ तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या ११४८ आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फैफ टू प्लेसिसच्या १ . २० धान्या आहेत .
याखेरीज कर्णधार म्हणून ट्वेण्टी – २० मध्ये सर्वाधिक अर्थशाके ठोकण्यासाठी विराट कोहलीला एका अर्धशतकाची गरज आहे . फॅफ डु प्लेसिस केन विल्यमसन आणि विराट कोहली या तीन कर्णधारानी प्रत्येकी आठ अर्धशतके झळकावली आहे . ता .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज