मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल . त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील,असे सांगतानाच पुढील आठवड्यातील विविध जयंती आणि उत्सवांसाठी घराबाहेर पडू नका , असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती आणि त्याच रात्री असलेल्या शब्ब – ए – बारातसाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजा अर्चा , धार्मिक प्रार्थना सर्वांनी घरातच करावी , असे आवाहन त्यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज