मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे . त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
त्याआधीच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही असाच निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज