मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेली २५ वर्ष पाण्यासाठी जनता जगडत आली आहे.नुसते आश्वासन मिळत आले आहेत.मला एक संधी द्या गेल्या २५ वर्षाचा विकास भरून काढणार असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार समाधान अवतार यांनी केले आहे ते अकोला शेलेवाडी,गणेशवाडी,कचरेवाडी,खडकी,महमदाबाद(हू),लोणार,पडोळकरवाडी,मानेवाडी, रेवेवाडी,हुंनूर,भोसे व नंदेश्वर येथे आयोजित प्रचारार्थ सभेत बोलत होते.
याप्रसंगी माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताला भगत,पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर,जि.प सदस्य दिलीप चव्हाण,माजी उपसभापती शिवाजी पटाप,जगन्नाथ गोरड, चंद्रकांत गरंडे आदीजन उपस्थित होते.
आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,जुने राजकारण बदलून नवीन राजकारनासाठी मला संधी द्यावी.गरिबीत जन्माला आलो आहे गरिबीतच मारायचे का.पाण्याच्या नावाखाली सुद्धा या लोकांनी खोटी आश्वासने दिले हे पाप कुठे फेडचाल असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले नाही युवा पिढीचा नुसता यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला.युवकांनी करायचे तरी काय आज पर्यंत आश्वासनावर एक पिढी घालवली आहे.गेली कित्येक वर्षे आपण विकासापासून वंचित आहे.एक संधी द्या गेल्या २५ वर्षाचा विकास भरून काढू.दहा वर्षे झाली संधी देऊन सुद्धा काडीमात्र विकास केला नसल्याचा आरोप आ.भालकेंचे नाव न घेता केला आहे.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेली २५ वर्ष पाण्यासाठी जनता जगडत आली आहे.नुसते आश्वासन मिळत आले आहेत.मला एक संधी द्या गेल्या २५ वर्षाचा विकास भरून काढणार असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार समाधान अवतार यांनी केले आहे ते अकोला शेलेवाडी,गणेशवाडी,कचरेवाडी,खडकी,महमदाबाद(हू),लोणार,पडोळकरवाडी,मानेवाडी, रेवेवाडी,हुंनूर,भोसे व नंदेश्वर येथे आयोजित प्रचारार्थ सभेत बोलत होते.
याप्रसंगी माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताला भगत,पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर,जि.प सदस्य दिलीप चव्हाण,माजी उपसभापती शिवाजी पटाप,जगन्नाथ गोरड, चंद्रकांत गरंडे आदीजन उपस्थित होते.
आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,जुने राजकारण बदलून नवीन राजकारनासाठी मला संधी द्यावी.गरिबीत जन्माला आलो आहे गरिबीतच मारायचे का.पाण्याच्या नावाखाली सुद्धा या लोकांनी खोटी आश्वासने दिले हे पाप कुठे फेडचाल असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले नाही युवा पिढीचा नुसता यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला.युवकांनी करायचे तरी काय आज पर्यंत आश्वासनावर एक पिढी घालवली आहे.गेली कित्येक वर्षे आपण विकासापासून वंचित आहे.एक संधी द्या गेल्या २५ वर्षाचा विकास भरून काढू.दहा वर्षे झाली संधी देऊन सुद्धा काडीमात्र विकास केला नसल्याचा आरोप आ.भालकेंचे नाव न घेता केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज