मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे . या संदर्भात जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे . जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला.
या अहवालात २०१९ – २० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे . तर २०२० – २१ मध्ये विकास दरात घट होऊन तो २ . ८ टक्के इतका असेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज