येत्या १० तारखेला जनतेची कामे मार्गी लावूनच शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्या; पंढरीतील सर्वपक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांची मागणी
पंढरपूर : राजेंद्र फुगारे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि विविध घटक यांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक शासनाने करावी यासाठी यासाठी सोमवारी येथील ...