mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ठाकरे सरकारमुळेच महाराष्ट्राची बदनामी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे : ना.रामदास आठवले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 10, 2021
in राज्य

समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत ना.आठवलेंची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात सध्या अनेक विचित्र घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बिघडत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख झअनुसूचित जाती जमातीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.सुधाकर भालेराव,अण्णाभाऊ साठे महामंडळ माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमितजी गोरखे, संघटक सचिव दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे,संचालक सचिन शिवशरण,शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदीजन उपस्थित होते.

ना.आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील सर्वांचा पाठिंबा मिळवून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवायचे आहे.त्यासाठी आपण जीवाचे रान करून प्रचार केला पाहिजे.

समाधान आवताडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत अनेक गरिब गरजू नागरिकांना मदत केली आहे.त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. हे या मतदारसंघासाठी मोठ्या फायद्याची गोष्ट आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. पण हे सरकार गरीबांना आरक्षण देत नाही ही मोठी शोकांतिका आहे.अशा या सरकारला जनतेने घरी बसवले पाहिजे.

सचिन वाझेचे बोलावता धनी हे सरकार मधील बडे मंत्री आहेत, त्यातील अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली प्रकरणी राजीनामा दिला आहे.या वसुली सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव जगात बदनाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याद राखा महाराष्ट्राला बदनाम कराल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली असून शेवटी निवडणुकीची तारिख आहे सतरा आणि राष्ट्रवादीला आहे खतरा ही कविता करून त्यांनी भाषणाचा शेवट केला.

समाधान आवताडे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ही निवडणूक आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत.आता सुधारणा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यामाध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या आहेत.

कोरोनाच्या काळात महिला वर्गाला,शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढारामदास आठवले
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

June 24, 2022
Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

June 23, 2022
मोठी बातमी! ठाकरे सरकार धक्का; ईडीची मोठी कारवाई संजय राऊतांची मालमत्ता जप्त

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार.. पण…; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

June 23, 2022
महाराष्ट्रात दुपारनंतर मोठी उलथापालथ होणार? एकनाथ शिंदेकडे 40 आमदारांचा गट; ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावा

संशय! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण

June 23, 2022
Breaking! अखेर उद्धव ठाकरेंनी शब्द केला खरा; ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’कडे प्रयाण..बघा व्हिडीओ

Breaking! अखेर उद्धव ठाकरेंनी शब्द केला खरा; ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’कडे प्रयाण..बघा व्हिडीओ

June 22, 2022
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

…तर मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो, दोन्ही पद सोडणार? मुख्यमंत्र्यांच बंडखोरांना भावनिक आव्हान

June 22, 2022
Next Post

कौतुकास्पद! शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी महिला उमेदवाराचे लॉकडाउनच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन

ताज्या बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा