ठाकरे सरकारमुळेच महाराष्ट्राची बदनामी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे : ना.रामदास आठवले
समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत ना.आठवलेंची मागणी टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात सध्या अनेक विचित्र घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती ...