टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे व सरकार परिवार यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । नेतृत्व व प्रामाणिक पणाचा विरोधकांत अभाव असून समविचारी आघाडीतील एकाही उमेदवाराला साखर कारखानदारीतील काडीमात्र माहिती नसल्याचा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दिल्ली येथे जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक हातात घालून लढणारे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे गटात अखेर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि गणेश वानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडत शिवसेना आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडून मातोश्री या त्यांच्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, अशी स्थिती निर्माण झाली आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेनेच्या नाराज आमदारांची संख्या ४२ वर गेल्याची चर्चा आहे.हे खरे असेल तर सरकार पडण्याची आता औपचारीकताच...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। विधान परिषद निकालानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे....
Read moreप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.