कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना 'या' दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. टीम मंगळवेढा टाईम्स । निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मी कुठल्या पक्षाशी अथवा कुठल्या नेत्याशी बांधील नसून सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श असून त्यांनी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनहित शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी...
Read moreशेतकऱ्यांची डोंगरगावात तुफान गर्दी; विकासात्मक नेतृत्वाला संधी देऊन महावसुली सरकारला येत्या 2 'मे' ला मोठा शॉक टीम मंगळवेढा टाइम्स। मतदारांनी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात सोमवारी 79 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये नागरी भागात 27 तर ग्रामीण मध्ये...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक गैबीपीर शॉपिंग सेंटर मध्ये आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वैभव मेडिकल या नूतन...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा पाणी प्रश्न प्रलंबित असून या उपसा सिंचन योजनेस पंतप्रधान...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे गॅसचा भडका उडून झालेल्या स्फोटमधे एक महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी राजा मागे राहू नये म्हणून शेतकऱ्यांना सर्व सोयी व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य नेते या मतदारसंघात येऊन जनतेचे,शेतकऱ्यांचे कल्याण...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.