मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमानसेवा देखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.या निर्णयानुसार,२४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे.
यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.या परिपत्रकानुसार ,विमान कंपन्यांना त्यांचे देशातील प्रवासी निश्चित ठिकाणी रात्री बारा वाजण्याअगोदरच उतरावे लागतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज