मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या ( सीएए ) मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत चर्चा करण्यास मी तयार आहे . माज , त्यापूर्वी केंद्र सरकारने हा वादग्रस्त कायदा मागे घ्यावा , अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मांडली .
बंगालमध्ये सीणा , एनआरसी आणि एनपीआर लागू करणार नासल्याचा पुनरुच्चार ममतांनी केला . मंगळवारी सीएपविरोधी आंदोलनाला संबोधित करताना त्या बोलत होत्या . मोदींनी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली नव्हती .
आता ते सांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवत आहेत , चांगले आहे . आमहोदेखील चर्चेस तयार आहोत . मात्र , त्यापूर्वी केंद्र सरकारने सीगा कायदा रद करावा , असे ममता माणास्या , केंद्राच्या विरोधात आंदोलन केले म्हणजे विरोधी पक्ष राष्ट्रविरोधी ठरत नाही , असा टोलाही त्यांनी लगावला .
अंगाना सरकारने सोमवारी विधानसभेत सीएएविरोधी ठराव मंजूर केला . नागरिकत्व कायदा मागे घ्यावा , अशी मागणी या ठरावाद्वारे राज्य सरकारने केंद्राला केली आहे . यापूर्वी केवळ , पंजाब आणि राजस्थान सरकारने विधानसभेत सीएपविरोधात ठराव मंजूर केलो आहेना . पश्चिम बंगाल सरकारने गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी एनआरमोविरोधाताही ठराव मंजूर केला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज