सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावाला तब्बल तीन वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार दि .२७ डिसेंबरपासून ऑनलाइन ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावाला तब्बल तीन वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार दि .२७ डिसेंबरपासून ऑनलाइन ...
टीम मंगळवेढा टाईम्स । प्रस्तावित नऊ वाळू ठिकाणांची लिलाव प्रक्रिया १० डिसेंबरनंतर सुरू होईल. याबाबत मुंबई राज्य पर्यावरण समितीची बैठक ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील शिल्लक असलेल्या ६१०.२० ब्रास वाळूसाठयाचा लिलाव आज दि.२९ ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू घाटांच्या लिलावास राज्य पर्यावरण समितीने मंजुरी दिली असून आता पर्यावरण प्राधिकरणाकडून मान्यता ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 9 ठिकाणचा वाळू लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता. त्यासाठी ऑनलाईन निविदा मागविल्या ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक २३ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.०० ...
टीम मंगळवेढा टाईम्स । जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दि.19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वा. उपविभागीय अधिकारी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तहसील कार्यालय , पोलिस स्टेशन आवार, एस.टी. डेपो आवारमधील जप्त केलेला अवैध वाळू वाहतुकीमधील १६१.८८ ...
टीम मंगळवेढा टाईम्स । जप्त केलेल्या अवैध 333 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवारी दि.8 सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.