टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन सर्वांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी २४ डिसेंबर ही मुदत देण्यात आलेली...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रभरात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौरे करणार आहेत. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. आत्महत्या केल्याने आरक्षण मिळेल की नाही, हे सांगता येत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेच्या आधारे ४० तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असले, तरी अनेक भागांतील शेतकऱ्यांमध्ये...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता सरकार पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. 40 वर्ष दिले अजून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठवाड्यातील सापडलेल्या कुणबी...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.