टीम मंगळवेढा टाईम्स । दोन दिवसीय G20 शिखर परिषदेची पहिली बैठक शनिवार, 9 सप्टेंबर रोजी संपली. G20 हा 20 देशांचा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। आता एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे, याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आशिया चषकातील भारताचा पहिलाच सामना पावसामुळे...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। देशातील संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन मोदी सरकारकडून बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। सुभेदार नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली. बुडापेस्ट येथे सुरु...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। भारताने चांद्रयान - ३ मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शालेय शिक्षणाबाबत मोठे बदल जाहीर केले आहेत....
Read moreमंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । पुढील वर्षी देशात लोकसभेची निवडणूक होणार असून त्या आधी या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश आणि...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । स्मार्टफोनशिवाय जगणं सध्याच्या युगात कठीणच आहे. त्यात सिमकार्ड हा त्याचा आत्मा आहे. सिमकार्डशिवाय स्मार्टफोनचा वापर होणं...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । भारतात 5G नेटवर्कनंतर आता भारत सरकार 6G नेटवर्क आणण्याच्या तयारीत आहे. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.