सोलापुरात कांद्याने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; सरकारचं ‘तेरावं’ घालावं का? राजू शेट्टींची तळमळून टीका
टीम मंगळवेढा Times । अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बळीराजावर संकट कोसळले आहे. याआधीच अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे ...














