उजनीतून सोडलेले पाणी शेतकरी हितासाठी की वीजबिल वसुलीसाठी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
टीम मंगळवेढा टाईम्स। पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी ...
टीम मंगळवेढा टाईम्स। पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । चालू हंगामात उजनीत दौंडमधून 9 हजार 40 क्युसेकचा विसर्ग चालू झाला असून आजपासून त्यामध्ये आणखी वाढ ...
टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत तीन टक्क्यांनी वाढ झाली ...
टीम मंगळवेढा टाईम्स। उजनी धरणाचे पाणी इंदापूर तालुक्याला देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठा जनक्षोभ उसळला होता. सोलापूर ...
टीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उजनीच्या पाण्यावरून राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. इंदापूरला पाणी वळवण्याचा निर्णय अधिकृतरीत्या ...
टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात ...
टीम मंगळवेढा टाईम्स। उजनी धरणामधून भीमा नदीत आज मंगळवार , दि .१८ मे रोजी स .१० नंतर पाणी सोडण्यात येणार ...
टीम मंगळवेढा टाईम्स। उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्यास मान्यता मिळालेली आहे. उजनी धरणातील शंभर टक्के ...
टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरणातील हक्काचे पाणी वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.