टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नसल्याने चुकीच्या पद्धतीने पीक विम्याची अंमलबजावणी करणाऱ्या
भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून , सोमवारी खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२१ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यासाठी भारती एक्सा इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कंपनीकडून शेतकऱ्यांना चांगली सेवा मिळत नसल्याची तक्रार होती.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज