मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन : मंगळवेढा हा दुष्काळी तालुका आहे आणि माळराणावर तरुण शेतकऱ्याने मासे व्यवसाय चालु करण्यासाठी १४ हजार मासे शेततळ्यात सोडण्यात आले होते.मात्र विषबाधा होऊन मासे मृत्युमुखी पडल्यामुळे साधारण दोन ते तीन लाखाचे नुसकान झाले आहे.
सुनिल कारंडे यांच्या शेततळ्यातील मासे मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने दुर्गंधी सुटली आहे.
मासे मृत्युमुखी पडल्याची माहिती सुनिल करांडे यांनी दिली आहे.
तलावातील मृत माशांवर ताव मारण्यासाठी कावळे गर्दी करत आहेत.चाचणीसाठी पुण्याहून पाण्याची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ प्रयोग शाळेला मासे व पाणी तपासणीसाठी देण्यात आले आहेत. तरी शासनाने नुकसान भरपाई करुन द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज