मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली अकलूज येथे झाली असून बदलीचा...
Read moreसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 134 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर आजच्या अहवालानुसार पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही...
Read moreसोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (ग्रामीण)ची सद्यस्थितीत असणारी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त केली असून दिवाळीपूर्वी...
Read moreक्रेडिट कार्ड नंबर तसेच बँक यूजर आयडी मिळवून अनोळखी मोबाइलधारकाने राजेंद्र रामराव खाडप ( रा. आसरा चौक, होटगी रस्ता )...
Read moreसांगोला शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे आज एकाच दिवशी 35 जण कोरोनामुक्त होऊन घरी...
Read moreसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे....
Read moreसोलापूर ग्रामीण पोलिस दलातील व पोलिस आयुक्तालयमधील 33 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांना 2021 पर्यंत...
Read moreसांगोला शहरात खरेदी विक्री संघ वरचा मजला महात्मा फुले चौकातील सूर्योदय सुटिंग शर्टींग मेन्सवेअर या वातानुकूलित वस्त्रदालनात खास दीपावली निमित्ताने...
Read moreसरकार जाणूनबुजून आरक्षणाच्या प्रश्नांबाबत उशीर करत असल्याचा आरोप मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत आता मराठा...
Read moreमंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे सदस्य आ.भारत भालके यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त असून उपचारासाठी आ.भालके मुंबईला रवाना होत असल्याचे समजते. काही...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.