टीम मंगळवेढा टाईम्स। टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावलं आहे. नीरज...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । आरक्षण देण्याचे अधिकार आता राज्य सरकारांना मिळणार आहे. त्याबाबतचा महत्वाचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं हा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. या इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp मध्ये अनेक सेफ्टी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. कोलोंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा असण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली मोदी सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. राज्य सरकारनेही सुप्रीम कोर्टात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. आज लाखावर नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आजपासून अनेक...
Read moreप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.