शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याऐवजी अश्रू आणण्याचे काम सरकारने केले; समाधान आवताडेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर तालुक्याती दुष्काळी शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याऐवजी अश्रू आणण्याचे काम राजकीय नेत्यांनी केले आहे. उजनी धरणाचे बारमाही ...