महाराष्ट्र त्रस्त! पंतप्रधान मोदींनी सोडलेल्या चांद्रयानातून संजय राऊत यांना बसवून चंद्रावर सोडले असते तर राज्यातील किरकीर बंद झाली असती; आ.पाटलांचा टोला
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । राज्यात गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा. संजय राऊत आणि शिवसेना शिंदे ...