दिवाळीचा पार्श्वभूमीवर कायम मास्क लावणे, हात धुणे,अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देत भाषणाला सुरुवात केली. जगभरात येत ...