टीम मंगळवेढा टाईम्स । एप्रिल ते जून या लॉकडाऊनच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७२ मेट्रीक टन धान्याच वाटप सवलतीच्या दरात व मोफत करण्यात आल आहे.
लॉक डाऊनच्या कालावधीत लोकांना रेशनवर पुरेस धान्य मिळाल्याने अनेकांना चांगलाच आधार मिळाला. एप्रिल मध्ये अंत्योदय मधून १ ९ ७८ , प्राधान्य कुंटूंब योजनेतून १०,१७२ तर प्रधानमंत्री गरीब योजनेतून ११,५१५ टन असे २३ हजार ६६६ टन धान्य वाटप करण्यात आल.
मे मध्ये अंत्योदय मधून १९८३ , प्राधान्य कुंटूबातून १०,२३ ९ प्रधानमंत्री गरीब योजनेतून ११६४८ टन धान्य वाटप केलं. याच महिन्यात ३१८ टन डाळ व केशरी कार्ड धारकांना ५६०१ टन धान्याच वाटप झालं, जूनमध्ये अंत्योदय मधून १९५४ प्राधान्य कुंटूबामधून १०१३०, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून ६७७२ मे.टन धान्याच वाटप झाल.
तर जून मध्ये ४०६ टन डाळव केशरी कार्डधारकांना ४२६९ टन धान्याच वाटप झालं आहे. जुलै मध्ये अंत्योदय मधून १९८९ , प्राधान्य कु टूब योजनेतून १०३२२ , प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून १७८४३ टन धान्याच वाटप झालय. जुलै मध्ये १६ टन डाळीचही वाटप झालंय.
Distribution of 1 lakh 7 thousand 172 MT of foodgrains in Solapur district from April to July
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज