टीम मंगळवेढा टाईम्स । अहमदनगर शहरातील तारकपूर येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे 28 तारखेला लग्न झाले.ते लग्न तारकपूर येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये झाले लग्न समारंभ झाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला.
ते तपासणीला गेले असता वर-वधू सह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे.त्यामुळे आता लग्न समारंभात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करावी लागणार आहे.
त्यामुळे आता वऱ्हाडी मंडळी सापडण्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज