मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश 21 दिवसासाठी लॉकडाऊन होत आहे.कोरोनापासून वाचण्यासाठी तसेच ही साखळी रोखण्यासाठी नागरिकांनी आप आपल्या घरातच सुरक्षित राहावे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केले आहे.
देशाला वाचवण्यासाठी लॉकडाऊन मध्यरात्रीपासून लॉकडाऊन 21 दिवस लॉकडाऊन असणार आहे.जनता कर्फ्यू पाळल्याबद्दल अभिनंदन ‘विकसीत देशही कोरोनासमोर हतबल’ होत आहेत.देशाने दाखवलेली एकजूट कौतुकास्पद कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडा असे त्यांनी आवाहन केले.
21 दिवस नागरिकांसाठी महत्त्वाचे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 21 दिवस घरातच राहावे असे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज