मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज बुधवार , २२ जानेवारी रोजी सोपए एनआरसी बाईकीमविरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे .
या बंदमध्ये सर्व व्यापारी , कामगार , वाहन चालक , सर्व सामाजिक संघटना , विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे , असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे .
सीएए एनआरसी हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नसूना तो एस . सी . , एस . टी . , ओबीसी यांच्यासह धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे . मात्र केंद्र सरकारद्वारे एनआरसी केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे , असे भासवण्याचे षड़यंत्र केले जात आहे .
भारतीय नागरिकत्या सुधारणा व कायद्यासाठी भारताच्या मुळ रहिवासी लोकांकडेच ७० वर्षापूर्वीचा रहिवासी दाखला मागितला जात आहे . भारताच्या मुळ निवासी असलेल्या एस . सी . , एस . टी . व औधीमी आदी धार्मिक आल्पसंख्याकांकडे ५० वर्षापूर्वीचा गहिवासाचा कोणताही दस्तावेज नसल्याचे बहुजन क्रांती मोचाचे म्हणणे आहे . या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या सीएए . एनआरसी व ईव्हीएम विरोधात भारत बंदचे २२ जानेवारी रोजी आवाहन करण्यात आले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज