मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या शेवटची टी – २० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इतिहास रचला आहे . भारतीय संघानं टी – २० सीरिज याआधीच जिंकल्यानं टीम इंडियाचा पारडं जड मानलं जातं होतं.
भारताने टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय घेतला होता . विराट कोहलीला आज विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती . पण रोहितही दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आणि केएल राहुलने ही जबाबदारी पार पाडली .या सामन्यात भारताचा ७ रनने विजय झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज