पाचवी अन् आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द, फेरपरीक्षा द्यावी लागणार; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
टीम मंगळवेढा टाईम्स। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द केली आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ...