लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर देखील बहिष्कार; सकल मराठा समाजाने केला निश्चय
टीम मंगळवेढा टाईम्स। शासनाने दिलेले एसईबीसी १० टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना ...